?
भारताच्या शेजारील
देश किती ?
भारताच्या शेजारी एकूण नऊ देश आहेत .
भारताला एकूण १५२०० किमी भू सीमा लाभली आहे.
तर ७५१६ किमी सागर सीमा किनारपट्टी आहे.
1.अफगाणिस्तान -
106 किमी सीमा
2.पाकिस्तान – ३३२३ किमी
3. चीन – 3488 किमी
4 . नेपाळ - 1751
किमी
5 . भूतान - 699
किमी
6 . बांग्लादेश – 4096.7 किमी
7. म्यानमार - 1643
किमी
सागरी सीमा
(किनारपट्टी ) 2 देश
1.श्रीलंका
2.मालदीव
सर्वात कमी सीमा असलेला देश - अफगाणिस्तान
सर्वात जास्त सीमा असलेला देश – बांग्लादेश
ليست هناك تعليقات:
إرسال تعليق
Write a comment.