धनाचा विनियोग Marathi Katha
एक शेतकरी अतिशय गरीब होता.पण शेतात काम करताना तो अतिशय प्रामाणिक पणे काम करत होता.गरीब असूनही कधी तो चोरी लांडी लबाडी करत न्हवता.आपल्या जवळ असलेल्या गोष्टीतच तो धन्य मानत होता .एवढेच न्हवे तर त्याच्या जवळ कोणी दान मागितले तरी तो कसे देवू असे न म्हणता आहे त्यातील देवून समोरच्या याचकाची गरज