Adarsh Education

- SM-->

Adarsh Education

 Sanjay Magdum, Adarsh Vidyalaya Ambawade, Tal- Panhala SUBSCRIBE TO MY YOUTUBE CHANNEL

Sunday, 5 February 2023

सयाजीराव गायकवाड महाराज जीवन कार्य

 सयाजीराव गायकवाड महाराज 

चोरावर मोर marathi bodhktha

 चोरावर मोर


श्रीरामपूर नावाचं एक गाव होतं. गावातील एक गरी शेतकऱ्याचा मुलगा बारा तेरा वर्षाचा असेल तो रानात गेला अस त्याला खूप तहान लागली. पाणी शोधत शोधत खूप दूर गे असता त्याला एक विहीर दिसली. पण विहीर खूप निर्जन स्थ होती. त्यामुळे तो मनातल्या मनात खूप घाबरला होता. तेवढ्या समोरुन एक आडदांड, खूनशी वृत्तीचा माणूस त्या दिशेने येता त्याने पाहिला. तो चोर दरोडेखोर असावा. त्याचे पाठीवर एक भ मोठे गाठोडे होते.

 चोर एकतर आपल्याला मारील किंवा पळवून नेऊन चोय करायला लावील. असं वाटल्यावरुन तो मुलगा त्या विहिरीत पाह मुद्दाम हमसाहमशी रडू लागला. त्याचे रडण्याने चोर त्या मुलापाशी येऊन त्याला काय झाले? म्हणून विचारपूस करु लागला.

तो मुलगा रडण्यात खंड न पडता त्याला खोटंच म्हणाला, "मी विहिरीत पाणी किती आहे हे वाकून पाहू लागलो असता माझ्या गळ्यातील सोन्याची चेन विहिरीत पडली आहे. चेनशिवाय मी घरी कसा जाऊ जरी मी घरी गेलो तर आईबाबा मला बेदम मार देतील.

तुझी चेन तुला काढून देतो, असं त्या मुलाला खोटंच सांगून, चोरीचे पैसे व दागिने त्यांनी भरलेलं आपलं बोचकं त्याला सांभाळायला लावायचे आणि विहिरीत उडी मारुन चेन हातात लागताच. चेन आणि बोचकं घेवून पसार व्हायचं असा बेत चोराने केला. त्याप्रमाणे तो त्या मुलाला म्हणाला, “बाबा ! हे माझं बोचकं सांभाळ. मी तुला तुझी चेन काढून देतो. "

मुलगा हुशार होता. त्याला चोराच्या मनातील कळले. तरीही त्याने मुद्दाम त्या चोराला मानेने होकार दिला. त्याबरोबर चोराने विहिरीत उडी मारुन चेनचा शोध सुरु केला. ही संधी साधून तो मुलगा त्याचे बोचके घेऊन पसार झाला. गावात जाताच पोलिस ठाण्यावर बोचके नेऊन दिले व चोराचा ठिकाणा सांगितला. पोलिसांनी ताबडतोब चोराचा पाठलाग करुन त्यास पकडले. त्यांनी मुलाला त्याच्या प्रामाणिकपणाबद्दल, चातुर्याबद्दल बक्षीस दिले.

 इतर मराठी बोधकथा  येथे वाचू शकता  click here 

(तात्पर्य - अतिलोभाचे फळ वाईटच असते.)

Thursday, 12 January 2023

मकरसंक्रांत - १४ जानेवारी

 

 

 मकरसंक्रांत - १४ जानेवारी

हार्दिक शुभेच्छा

 


 

संक्रांत म्हणजे संक्रमण, सूर्याच्या एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्याच्या क्रियेस संक्रमण म्हणतात. सूर्य मकर राशीत आला की मकरसंक्रांत येते. या दिवसानंतर सूर्य उत्तरेकडे सरकू लागतो व दिवस थोडा-थोडा मोठा होऊ लागतो. संक्रांत या सणाची मराठी महिन्यातील तिथी दिवस असा निश्चित ठरलेला नाही. पण टिळक पंचांगाप्रमाणे – १०  जानेवारीस आणि जुन्या पंचांगाप्रमाणे १४ जानेवारीस हा सण येतो.

            मकर संक्रांतीविषयीच्या अनेक कथा आहेत. पूर्वी संकरासुर नावाचा दैत्य होता. तो खूप माजला होता. त्याचा नाश करण्यासाठी संक्रांती देवीने भयंकर रूप धारण केले, इतके की ही देवता साठ योजने पसरली होती. तिचे एक, ओठ लांबलचक होते. ती नऊ हातांची व तिची आकृती पुरुषाची होती. दरवर्षी तिचे वाहन, वस्त्र व अलंकार वेगवेगळे  असतात. आपले अलंकार वस्त्र यातून ती भावी संकट सुचवीत असते. एखाद्या वाहनावर बसून ती एका दिशेने येते. पण त्या दिशेकडे समृद्धी येते व जिकडे जाते तिकडे संकट कोसळते. यावरून 'संक्रांत येणे' म्हणजे संकट देणे असा वाक्प्रचार रूढ झाला आहे. तिने अंगावर घातलेल्या वस्तू महाग होतात असे समजतात.

संक्रांतीचा हा सण तीन दिवसांचा असतो. पहिला दिवस भोगी. या दिवशी खिचडी, तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरी व वांगी, पावटे, गाजर, पापडी शेंगा इ. ची भाजी करतात. दुसऱ्या दिवशी महत्वाची संक्रांत! थंडीच्या या दिवसामध्ये शरीराला स्निग्ध, मधुर, पौष्टिक पदार्थांची गरज भासते म्हणूनच की काय या दिवशी गुळपोळ्या तिळगुळाचे लाडू, वड्या करून 'तिळगूळ घ्या, गोड बोला' असे म्हणून सर्वांना तिळगूळ देण्याची प्रथा पडली. स्नेहभाव, आपुलकी वाढविणारा हा सण आहे. तिसऱ्या दिवशी किंक्रांत किंवा करिदिन या दिवशी प्रवासाला जाऊ नये म्हणतात. अनिष्ट परिणामांची बाधा होऊ नये म्हणून लहान मुलांना या दिवशी बोरनहाण घालण्याची प्रथा आहे.

नव्याने लग्र झालेल्या मुलीला हलव्याचे दागिने घालून सजवतात. जावयाला भेटवस्तू देण्याची पद्धतही महाराष्ट्र आहे. काहीजण रथसप्तमीपर्यंत आपल्या आप्तेष्ट-स्नेह्यांना 'तिळगूळ भेटकार्ड' शुभेच्छा पाठवतात. संक्रांतीच्या दिवशी संक्रांतीच्या चित्राची पूजा सुवासिनी करतात. गूळ तीळ किंवा गुळपोळ्याचा नैवेध्य दाखवून संध्याकाळी सुवासिनींना हळदी कुंकवाला बोलवून ऐपतीप्रमाणे वाण देतात. शिवाय एका मातीच्या मडक्यात किंवा सुगडामध्ये सुगीच्या दिवसातील , गाजर, शेंगा, हरभरा, गहू इ. ठेवून पूजा करतात. म्हणजेच मागील भांडणे तंटे,मनातील व्देष, वैर, मत्सराची भावना यांना 'तिलांजली' देऊन सर्वांशी प्रेमाने, आपुलकीने वागा असेच जगू आपणाला सांगत असते! या मकर संक्रांतीच्या शुभदिनी स्त्रियांच्या मनातील पूर्वापार संकल्पनांमध्ये काही बदल घडायला हवेत. फक्त 'सुवासिनींसाठी' साजरा होणारा हा सण सर्व स्त्रियांना सामावून घेणारा ठरावा. संक्रांतीचे 'वाण' गरजू स्त्रिया व होतकरू हुशार मुलींसाठी दान स्वरूपात अर्पण करण्यात आले तर समाजात एक नवीन पद्धत रुजविल्याचे सार्थ समाधान मिळेल!

 

Tuesday, 27 December 2022

Feminines – फेमिनाईन्स - स्त्रीलिंगे

Feminines – फेमिनाईन्स - स्त्रीलिंगे

 

Man-Woman  - मॅन- वुमन -  पुरुष-स्त्री

Boy-Girl बॉय-गर्ल - मुलगा-मुलगी

Son-Daughter - सन –डॉटर - पुत्र-कन्या

King-Queen  - किंग क्वीन -  राजा-राणी                     

Prince-Princess   -  प्रिन्स- प्रिन्सेस - राजपुत्र- राजकन्या

Mister-Mistress - मिस्टर मिसेस  - श्रीयुत-श्रीमती

God-Goddess - गॉड-गॉडेस - देव-देवता

Tiger-Tigress  - टायगर-टायग्रेस -  वाघ- वाघीण

Lion-Lioness लायन लायनेस - सिंह - सिंहीण

Bull-Cow - बुल-काउ -  बैल - गाय

Fox-Vixen - फॉक्स – व्हिक्सन - कोल्हा - कोल्हीण

Horse-Mare -  हॉर्स - मेअर  - घोडा - घोडी

Dog-Bitch - डॉग-बीच - कुत्रा - कुत्री

Deer-Hind  - हरीण - हरीणी - डिअर-हाइन्ड

Cock-Hen - कॉक-हेन -  कोंबडा-कोंबडी

Ram-Ewe -  रॅम-यू - मेंढा-मेंढी

 

 


Sunday, 27 November 2022

महात्मा ज्योतिबा फुले ,

 महात्मा ज्योतिबा फुले

· प्रारंभिक समाज सुधारक

· सावित्रीबाई को शिक्षा

· मजदूरों के बच्चों की शिक्षा

समाज सुधारक जो अंग्रेजी माध्यम में पाश्चात्य शिक्षा लेकर आगे आए। महात्मा ज्योतिबा गोविंद फुले उनमें से एक थे। अपने समाज के दलितों, शूद्रों और शूद्रों के उद्धार के लिए जीवन भर अथक परिश्रम करने वाले महात्मा ज्योतिबा फुले पहले समाज सुधारक और क्रांतिकारी हैं।

यह कहना गलत नहीं होगा कि ज्योतिबा का जन्म वर्ष 1827 में हुआ था। उनका पैतृक गांव सतारा जिले में कटगुन था और उनका उपनाम गोरहे था। लेकिन गरीबी के कारण ज्योतिब के पिता पुणे आ गए और फूलों का व्यवसाय शुरू किया, इसलिए उनका अंतिम नाम फुले था। ज्योति राव बचपन से ही बहुत बुद्धिमान थे। परिवार की गरीबी से जूझते हुए उन्होंने बड़ी मुश्किल से पढ़ाई की।मराठी की शिक्षा पूरी करने के बाद वे मिशनरियों के अंग्रेजी स्कूल में गए। मिशनरियों के संपर्क में आने के कारण वे अंग्रेजी में पारंगत हो गए।

ज्योतिबा ईसाई प्रचारकों की सेवा, उनके शैक्षिक कार्य और कर्तव्यनिष्ठा से अभिभूत थे। उस समय महिलाओं और अछूतों की स्थिति बहुत खराब थी। उनके लिए शिक्षा के दरवाजे बंद थे। उन्हें समाज में बहुत हीन व्यवहार मिलता था, विधवाओं और तलाकशुदा महिलाओं को बहुत कष्ट होता था। ज्योतिबा ने यह नहीं देखा। ज्योतिबा को लगता था कि महिलाओं के शिक्षित और शिक्षित होने पर ही बहुजन समाज की स्थिति में सुधार होगा। लड़कियों को शिक्षित करने के लिए, ज्योतिब ने 1848 में पुणे में लड़कियों के लिए एक स्कूल खोला। ज्योतिब ने अपनी पत्नी सावित्रीबाई को शिक्षित किया और उन्हें शिक्षक बनाया। यह सोचकर कि यह एक धार्मिक संकट है, उन्होंने जोतिबा और सावित्रीबाई को अत्यधिक यातना दी, लेकिन वे डगमगाए नहीं। ज्योतिब ने 1857 में अछूत बच्चों के लिए एक और स्कूल खोला। वहां मुफ्त शिक्षा शुरू की गई। ज्योतिबा छुआछूत के खिलाफ थे। उन्होंने अछूतों को अपने घर की पानी की टंकी भरने की अनुमति दी।

 उस समय किसानों और मजदूरों की हालत बहुत खराब थी। साहूकार किसानों का तरह-तरह से उत्पीड़न किसानों के अशिक्षित होने के कारण जोतिब ने किसानों के मजदूरों के बच्चों को शिक्षित करना शुरू किया ताकि उन्हें अपनी कृषि उपज का अच्छा मूल्य न मिले। उनके लिए छात्रावास की व्यवस्था की गई।1873 में जोतिब ने 'सत्यशोधक समाज' नामक संस्था की स्थापना की। "सबका मालिक एक है"। भगवान द्वारा बनाए गए सभी पुरुष समान हैं ”। लोक सत्यधर्म ग्रंथ में ये थे इस समाज के सिद्धांत, कल्याणी ने सत्यधर्म की व्याख्या की जो ज्योतिबानी ने नारी शिक्षा के लिए और अछूतों के उत्थान के लिए और उनके लिए उनके मानवाधिकारों को प्राप्त करने के लिए किया। इसलिए लोगों ने उन्हें उनके जीवनकाल में ही सम्मान दिया और उन्हें 'महात्मा' की उपाधि दी। इस महान समाज सुधारक का निधन 27 नवंबर 1890 को हुआ था।

ad